काही ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगत मतदान प्रक्रिया रद्द केल्याचे वृत्त आले होते. परंतू, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या वृत्ताचे खंडन करत भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु असून कुठल्याही ठिकाणचे मतदान र ...
पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...
मोदींच्या सरकारने चार वर्षे पूर्ण केली आहेत. त्याविषयी अमित शहा म्हणाले ‘आम्ही स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले. शांतता राखली, अर्थव्यवहार सुरळीत केले, बाजारभाव उतरविले, बेरोजगारी कमी केली, युद्धे थांबवली, सीमा सुरक्षित केल्या, लष्कराचा आत्मविश्वा ...
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे. ...
आमच्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याकडून वापरले जाते. मात्र निष्क्रिय प्रतिनिधीमध्ये जाब विचारण्याचे धाडसही होत नाही. तालुक्याला मागे नेण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे, अशी खरमरीत टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर ...
जनतेसाठी आम्ही काम करतो असं म्हणत राजकारण करणारी राजकीय पक्ष मात्र सर्वसामान्यांच्या माहितीच्या कक्षेत बसत नाहीत. त्यांनाच या पक्षांची माहिती मागवता येणार नाही, कारण राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, असा खुलास निवडणूक आयोगाने के ...