इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर ...
मालेगाव : राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्यात भर देण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने ‘नमो अॅप’ डाउनलोड करणे अत्यावश्यक आहे. बूथनिहाय पक्ष मजबूत करण्यासाठी २३ कामे निश्चित करण्यात आली आहेत. विरोधातील कार्यकर्त्यांनादेखील पक्षाशी जोडण्यासा ...
नाशिक : शहरातील अस्वच्छता व कचऱ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक शहरात ‘झाडू मारो’ आंदोलन करण्यात आले. ...
आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी ...
सांगली शहरातील ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांना या महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच पराभवाचा धक्का बसला. ग्रामपंचायतीपासून नगरपालिका आणि आता महापालिकेपर्यंत ते निवडून येत होते. ...