आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा), राष्ट्रीय लोक दल (रालोद) हे तीन पक्ष आघाडी करण्याची शक्यता आहे. ...
भाजपाचा आपण अजिंक्य असल्याचा दावा आता चालणार नाही. देशातील वातावरण आता बदलले असून भाजपाला राममंदिराचे प्रेम हे निवडणुका जिंकण्यात जेवढे असते तेवढेच आहे ...
अद्रमुकने वेगळी भूमिका घेतल्यामुळे अटलबिहारींचे सरकार अवघ्या एका मताने पडले होते. देशाच्या राजकारणात आर्थिक स्थैर्यासाठी हे योग्य आहे काय याचा विचार जनतेने केला पाहिजे. ...
एकवेळ हिजड्यासोबत लग्न केलं तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाही या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानावर अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ...
महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना सोमवारी आली. ...