‘नामको’ बँकेच्या निवडणुकीने सहकारात विश्वासच महत्त्वाचा घटक असल्याचे पुन्हा स्पष्ट करून दिले आहे. कुणी कितीही जातीयवादाचे रंग देण्याचा प्रयत्न केला तरी मतदारांनी ते धुडकावून ‘प्रगती’ करून दाखविणाऱ्यांवर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे यापुढील काळात या ...
तीन राज्यांमध्ये एकसंघटितपणे लढून विजय खेचून आणणाऱ्या कॉँग्रेसमधील नाशिक जिल्ह्यातील गटबाजी अद्याप कायम असून, त्याचा प्रत्यंतर खुद्द उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव चेल्लर वामसी चांदरेड्डी यांनीच घेतला आहे. ...
कॉँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमक्ष एकमेकांचा पाणउतारा करण्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचीच लागण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाली असून, नाशिक जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे पक्षाने विभाजन करून दोन अध्यक्षांचे कार्यक्षेत्र निश्चित केले असताना आता त्यातही ...
भारिप-बमंसच्या एमआयएमसोबतच्या मैत्रीमुळे काँग्रेससोबत महाआघाडीची शक्यता संपली असल्यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी शेगावात शिक्कामोर्तबच केले. ...
इतरांना मोदींचे भय आहे. गडकरींना ते नाही. कारण त्यांच्या पाठीशी संघ आहे. ‘माझ्यात व नेतृत्वात वाद निर्माण करण्यासाठी ही चर्चा सुरू झाली आहे’ असा आव गडकरींनी आणला तरी कुणी विश्वास ठेवत नाही. ...