एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली ...
नगराध्यक्ष हा शहराचा मालक नसून, तो जनतेचा सेवक आहे. त्याने कोणतेही राजकारण न करता जनतेची विकास कामे करायला हवीत, या शब्दात उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इस्लामपूर नगराध्यक्षांना खडे ...
प्रियंका गांधींच्या सक्रियतेमुळे उत्तर प्रदेशात व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि लोकसभा निवडणुकीत मोदींचे आव्हान मोडीत काढून त्या पक्षाला चमत्कारिक विजय मिळवून देतील, अशी काँग्रेसच्या समर्थकांना अपेक्षा आहे. पण खरोखरच असे होईल का ...
सोलापूर : काँग्रेससमवेत आघाडी करण्याबाबत स्वाभिमानी संघटनेची एका बैठकीत चर्चा झाली आहे. आघाडीच्या माध्यमातून सात लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी संघटना ... ...
कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राज्यातील कॉँग्रेसचे १३ नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. त्यात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर इचलकरंजीत कॉँग्रेस ...
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी लोकसभेसाठी राष्टÑवादी आणि काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी तासगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. ...