अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली होती. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर कोणीच गुरे सांभाळण्यास तयार नसल्याने शेवटी गुन्ह्यांचा तपास सोडून गुरांचा एखाद्या ध ...
घरात कोणी नसल्याचे पाहून झोपेत असलेल्या आठ वर्षांच्या मुलीला बाहेर नेऊन एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे २९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील कौठा येथील सरपंच राजाराम खराटे यांना गुरूवारी रात्री धक्काबुक्की व मारहाण झाली. याप्रकरणी खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून. पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सरपंचाकडील १ लाख ३० हजार ...
कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. मात्र अद्याप या जनावरांना गोशाळेत कोणी घेऊन जाण्यासाठी कोणीच तयार झालेले नसल्याने जनावरांना चारा-पाणी घालण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवरच येऊन ठेपली आहे. याची माहिती माहेश्वरी महिला मंडळाला सम ...
आंबा : चरस, गांजापासून ते जुगार, सावकारी यातून होणारे वाद नि आता विशिष्ट मंडळींच्या दादागिरीमुळे विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे ...
चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. ...
कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा ...
सातारा : गळीत हंगामात साखर कारखान्यावर ऊस वाहतुकीला ट्रॅक्टरबरोबर बैलगाड्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्रामीण भागाबरोबर शहरातूनही वाहतूक दिवसन्रात्र होत असते. ...