ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Science News: भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्यामधील गुणांमुळे आणि धार्मिक अधिष्ठानामुळे भारतात गाईला माता म्हटले जाते. आता आज आम्ही तुम्हाला गाईबाबतचा खास गुण सांगणार आहोत ज्याबाबत तुम्ही याआधी कधी ऐकलं नसेल. ...
Coke, Pepsi and Bisleri fined by CPCB : बिसलेरीला १०.७५ कोटी रुपये, पेप्सिको इंडियाला ८.७ कोटी आणि कोकाकोला बेवरेजेसला ५०.६६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...