‘प्लॅस्टिकबंदी ठीक आहे, पण प्लॅस्टिकच्या पिशव्या नसल्याने कपडे मळताय, तांब्या-पितळेची भांडी काळी पडताय, खाद्यपदार्थ, दही-लोण्यासारखे पातळ पदार्थ ग्राहकांना कसे द्यायचे, ग्राहकांची समजूत कशी काढायची?’ असे संवाद आता शनिवारी बाजारात भाजीविक्रेते, कपडे व ...
पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले. ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना वापर होत असल्याने विद्रृपिकरणात भर पडत आहे. आता शासनाने प्लास्टिक पूर्णत: बंद केल्याने शनिवारी न.प. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरात विशेष मोहीम राबविली. ...
शनिवारी दिवसभर महापालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणते वापरता येईल याबाबत नागरिक तसेच दुकानदारांमध्येही संभ्रम दिसून आला. नागरिकांच्या सोईसाठी लोकमतने महापालिकेच्या ...
राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करताच नागपुरात शनिवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेने शनिवारी सकाळपासून प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबविली. दहाही झोनमध्ये नेमलेल्या पथकांनी धडक कारवाई करीत ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त केले. एकूण ...
शनिवारपासून (दि.२३) राज्यात प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतर आता शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहारांवर आता करडी नजर ठेवली जाणार आहे. ...