महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदी लागू करण्याबाबतचा आग्रह पर्यावरणप्रेमी व राज्यातील काही जागृत घटकांकडून वाढू लागला आहे. ...
प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी उपराजधानीत दीड लाखावर दंड वसूल करण्यात आला. परंतु रविवारी ‘लोकमत’ने शहरातील नेहमी गजबजणाऱ्या परिसराची पाहणी केली असता सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे आढळले. ...
महाराष्ट्र शासनाने 23 जून पासून राज्यात केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने समाजातील अनेक घटकांवर कमी जास्त प्रमाणात बरा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत ...
प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींसह ज्येष्ठ नागरिक व विविध संघटनांना प्रोत्साहित करण्यात आले ...
या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले. ...