प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार ...
शासनाने २ आॅक्टोबरपासून गांधी जयंतीदिनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. शासन निर्णयानंतर पहिले काही दिवस कारवाईचा बडगा उगारला गेला असला तरी, त्या कारवाईत सातत्यपणा तर नाहीच, शिवाय कारवाई करणाऱ्याने पाठ फिरवली की पुन्हा एकदा प्लास्टिकचा वापर सुरू होत आ ...
ठाणे महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईमुळे ठाण्यातून प्लास्टिक जवळजवळ हद्दपार होत असल्याचे चित्र असून त्याच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने पावले उचलली आहेत. ...
‘एक हात मैत्रीचा’ या संस्थेने ‘प्लास्टिक कचरामुक्त शहर व जनजागृती अभियान’ सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून रंकाळा तलाव प्लास्टिकमुक्त करण्यात येत आहे. ...
महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करून प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाईला वेग आला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील नियुक्त चमूकडून आतापर्यंत १२९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
या अभिनव प्रयोगाकरिता विद्यार्थी, शिक्षकांनी संपूर्ण कारंजा शहरातील हॉटेल, पाणी विक्रेते, यांच्याकडे जाऊन पाण्याच्या खाली ४ हजार बाटल्या गोळा केल्या. यानंतर आपणाकडे असलेल्या रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्त न फेकता त्या एका ठिकाणी गोळा करून आम्हाला बोलवा ...