प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या शहरातील चार विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. ...
किराणा मालासाठीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी सरकारने उठवल्याने प्लास्टिकबंदीचा बो-या वाजल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू आहे. तर, प्लास्टिक संकलन केंद्रांकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे ...
प्लॅस्टिकच्या पॅकिंग पिशव्यांना बंदीतून सूट देणाऱ्या नव्या दुरूस्तीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत मुंबई ग्राहक पंचायतीने ही दुरूस्ती रद्द करण्याची मागणी शनिवारी केली. ...
शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. ...
महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही आता प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र सरकारनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही प्लास्टीक बंदी होणार आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने 15 जुलैनंतर राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला आहे. ...
'एखाद्या वार्डात कचरा उचलला जात नसेल तर त्याचा फोटो सरपंचांच्या व्हाट्सअॅपवर पाठवा आणि 501 रुपयांचे बक्षीस मिळवा,' असे आवाहन सरपंच जीवन खराबी यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या ग्रामसभेत केले. ...