सकाळी ९.१५ची वेळ... महाविद्यालयामध्ये तासिका सुरू... किरकोळ विद्यार्थी बाहेर फिरत असताना अचानक यमराजाचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती महाविद्यालयाच्या गेटवर येते. दुचाकी चालविताना आवर्जून हेल्मेट वापरा नाहीतर माझी भेट अटळ आहे, असा संदेश देत ते विद्य ...
उघड्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे जनावरांचा तसेच नदी व समुद्रातील प्लॅस्टिकमुळे जलचर मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठीच जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे सोमवारी (दि. ९) व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात ५५ ...
देवळाली शहरात प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात आली.‘प्लॅस्टिक से रक्षा, स्वच्छता ही सुरक्षा’ अभियानांतर्गत सुमारे ७७ पोते प्लॅस्टिक कचरा संपूर्ण देवळाली शहरातून जमा करण्यात आला. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून स्वच्छता ...
जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे ५५ फुट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारुन त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते ...
प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार ...
शासनाने २ आॅक्टोबरपासून गांधी जयंतीदिनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. शासन निर्णयानंतर पहिले काही दिवस कारवाईचा बडगा उगारला गेला असला तरी, त्या कारवाईत सातत्यपणा तर नाहीच, शिवाय कारवाई करणाऱ्याने पाठ फिरवली की पुन्हा एकदा प्लास्टिकचा वापर सुरू होत आ ...
ठाणे महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईमुळे ठाण्यातून प्लास्टिक जवळजवळ हद्दपार होत असल्याचे चित्र असून त्याच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने पावले उचलली आहेत. ...