- रात्रभर मुली घरी न परतल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली. दोघीही अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला ...
- महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ४ वर्षांपासून रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. ...
स्पर्धेच्या आठवडाभर आधीच वडिलांचे निधन होऊनही देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न मनाशी जपलेल्या गणेशने दाखविलेली जिद्द आणि चिकाटी अत्यंत अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे. ...