- हवेली तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या यात्रेत वृद्ध बेपत्ता झाला होता, तर दुसऱ्या काशी यात्रेतून परतताना एकाचा हृदयविकाराचा मृत्यू झाला. या घटनांमुळे धार्मिक यात्रांमधील नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
- रामवाडी, कल्याणीनगर व येरवडा मेट्रो स्टेशनची पाहणी : कोणालाही सहज मिळतो प्रवेश; काही अपघात झाला, तर जबाबदार कोण? जनतेचा प्रश्न पीएमपी, एसटी, रेल्वे, मेट्रो स्थानकांबाहेर सुरक्षा वाऱ्यावर लाखो प्रवाशांची वर्दळ असूनही केवळ आतील भागात सीसीटीव्ही; ...
- जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत ४४९ अर्ज आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. ...