चौकशीत पोलिसांच्या विशेष पथकाने वेळापूर, पंढरपूर येथून त्याच्या साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि मोबाइल असा १६ लाख ४६ हजारांचा माल जप्त केला आहे. ...
यंदापासून ई-पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीकविमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे. ...
‘आम्ही तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो’, असे म्हणत ‘विमाननगर पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे. ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार देईल व तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकी देऊ लागला. ...
पेपरलेस कामकाजामुळे आता फाइल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून, ई-फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे. ...
- स्थानिक स्वराज्य संस्थेसह पोलिस, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य सरकारी यंत्रणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यासंबधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...