गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन मोठे दावे करत आले आहेत. एक म्हणजे जेवढे अंतर कापाल तेवढेच पैसे अशी टोल प्रणाली आणि दुसरा म्हणजे पेट्रोल आणि ईलेक्ट्रीक कारच्या किंमती एकसमान. ...
खरीप आणि रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये मक्याचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केल्यास १० ते २० हजार हेक्टर असणारे खरीप हंगामाचे क्षेत्र सध्या ४१ हजार हेक्टरवर गेले आहे. ...
sugarcane ethanol मागायला गेले सोने-चांदी मिळाले पितळ अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या इथेनॉल दरवाढीच्या निर्णयावर बुधवारी साखर उद्योगात व्यक्त झाली. ...