उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे किड, हुमणी, पांढरा लोकरी मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. ...
आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची होत असणारी आबळ ठरलेली आहे. पण याच दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेटफळे (ता. आटपाडी) येथील तरुण शेतकरी रुपेश गायकवाड यांनी ५ एकर ३० गुंठ्यात विक्रमी ४३ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
टोमॅटो हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामात लागवड केले जाणारे पीक आहे. सततचे बदलणारे हवामान हे रसशोषक किडीस पोषक ठरत आहे. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पीक चक्रा दरम्यान विविध जैविक आणि अजैविक ताणांमुळे पिकांवर रसशोषक किडी वाढु लागल्या ...
भारत हा जगातील सर्वात मोठा डाळिंब उत्पादक देश आहे. भारतामध्ये डाळिंब हे पीक, आंबिया बहार, मृग बहार व हस्त बहार या तिनही बहारात घेतले जाते. थोडक्यात भारतामध्ये डाळिंब पीक वर्षभर घेतले जाते. ...
पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकाच्या वाढीवर तर परिणाम होतोच त्याचबरोबर पिकामध्ये पान, फुल फळ यांचा रंग बदलणे किंवा फुल व फळांची गळ होणे ह्या व इतर अनेक समस्या दिसतात. ...
आंब्यावरील खोड कीड ही जास्त उपद्रवी कीड आहे. या किडीला ''भिरुड कीड'' असेही म्हणतात. अळी प्रथम आतून साल खाते व नंतर खोड पोखरून आत शिरते. झाडाच्या आतील भाग खाते. खोड कीड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. याचे नियंत्रण कसे करावे. ...