शेंडूर येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दिली आहे. अवघ्या चार गुंठे क्षेत्रातील काकडीने त्यांना आर्थिक गारवा मिळाला असून, त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पादन मिळाले आहे. ...
छाटणी केल्यानंतर झाडांच्या उघड्या राहिलेल्या जखमा भरून काढण्यासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जातो. यासाठी बोर्डो मलम हे अत्यंत प्रभावी बुरशीनाशक म्हणून उपयोगी पडते आणि पिकांचे रोगांपासून संरक्षण होते. ...
सुत्रकृमीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात जास्त दिसुन येते. ही अळी तोंडातील तोंडतील सुईसारखा सुक्ष्म अवयव मुळांच्या सालीत खुपसून सालीला जखम करून आंतर भागातील अन्नद्रव शोषून घेते. ...
मोठ्या प्रमाणावर साठवलेल्या धान्याचे किडींमुळे नुकसान होते. साठविलेल्या धान्याचे प्रमुख शत्रू म्हणजे धान्यातील विविध किडी, कोळी त्याचबरोबर उंदीर व पक्षी होत. ...
शेतीत गरजेनुसार वर्षभरात केव्हाही कितीही मधपेट्या ठेवता येतात. मधपेट्यात पाळलेल्या मधमाशा ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येत असल्याने त्यांचा परागीभवनासाठी जास्तीत जास्त उपयोग करुन घेता येतो. ...
सर्वत्र आंबा निर्यात सुरू असतानाच अचानक आंबा कॅनिंगला प्रारंभ झाला आहे. मात्र, प्रारंभीच प्रतिकिलोमागे केवळ २५ रुपये एवढा नगण्य दर दिला जात असल्याने आंबा बागायतदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...
बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर यांनी त दिड एकर क्षेत्रात ५५० भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदे ...