महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...
डाळिंब फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...
दिवसेंदिवस Falmashi फळमाशी ही लिंबूवर्गीय फळांसाठी अधिक हानिकारक होत चालली आहे. Fruit Drop लिंबूवर्गीय फळांच्या गळतीमध्ये फळमाशीची महत्वाची भूमिका आहे. यामुळे फळांची गळ होते व फळांचा दर्जा घसरतो आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होते. ...
Dashparni Ark दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होवू शकतो. सेंद्रीय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. ...
अतिवृष्टी व मक्याला झालेल्या खोडाळीमुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचाच फटका उत्पादनाला बसला असून मका उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे. ...
राज्यात बंदी असलेल्या कीटकनाशकांची सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यात सरास वापर होताना दिसतोय त्याबद्दल न्यायालयाने काय आदेश दिले आहेत ते वाचा सविस्तर (Pesticides Ban News) ...