विषारी किटकनाशके हे फायदेशीर जीव आणि नैसर्गिक वातावरणाचे नुकसान देखील करू शकतात, म्हणून किटकनाशके वापरतांना सुरक्षितता हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. ...
सर्व सोयाबीन बीजोत्पादकांना सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत काही भागांमध्ये/मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ...
सोयाबीन पीक सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच काही भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. पिकाच्या या अवस्थेदरम्यान त्यावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...
Santra Mosambi Falgal सद्यस्थितीत लिंबूवर्गीय आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत पावसाळी हवामानात सततचा रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण हे बुरशीजन्य रोगांच्या संक्रमनास पोषक आहे. ...
डाळिंब या फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...