राज्य शासनाच्या सेवा केंद्रातून पतंजलीची उत्पादने विकण्यासंदर्भातील परिपत्रकातून भाजप आणि शिवसेनेचे सरकार मूठभर उद्योगपतींसाठीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, हे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-प ...
अनेक कंपन्यांसाठी देश हा बाजारपेठ असेल, पतंजलीसाठी मात्र देश हा परिवार आहे. त्यामुळेच पतंजली कायमच पूर्ण शुद्धतेसह जागतिक दर्जाची उत्पादने देण्यासाठी आग्रही राहिली आहे. ...