मुंबई आणि परिसरातील लोकांची राहण्याची घनता जास्त आहे. मुंबईमध्ये सगळीकडे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे जी जागा गाड्यांसाठी मिळत होती तीही मिळत नाही ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शु ...
गोंदिया शहर आणि अतिक्रम हे जणू समीकरणच तयार झाले आहे. त्यामुळेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले आहे. तर गोरेलाल चौकात सकाळच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा आॅटोची रांग लागलेली असते. त्यामुळे या परिसरातील रस्ते अघोषित पार्क ...
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम पूर्ण केले असून, एकतर्फी मार्ग सुरू झाला आहे. तथापि, शहराची गरज असलेल्या या मार्गावर वाहनतळाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...