सोनपेठ नगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यानुसार आता शहरात साचलेला कचरा, दुर्गंधी याबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता अॅप उपलब्ध झाले आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या नगर परिषद ...
यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच ...
कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे सरसकट सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत़ त्यानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे़ ...
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ...
आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या तीनही घरफोड्या पोलिसांनी उघड केल्या असून तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
पालम तालुक्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कापूस पिकावर ट्रॅक्टर फिरवून दुसरे पीक घेण्याची तयारी केली जात आहे. ...
जिल्ह्याच्या महसूलात भर घालण्यासाठी वाळू ठेक्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, आॅक्टोबर महिन्याअखेर १४ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे. ...