जिल्ह्यातील पीडित बालकांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या विविध संस्थांमध्ये समन्वय साधून पीडित बालकांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेला जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्षभरापासून चक्क कुलूपबंद अवस्थेत आहे़ त्यामुळे पीडित बालकांच्या हक्कांवरच गदा आ ...
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना चालू आर्थिक वर्षात विकास कामे करण्यासाठी उपलब्ध असलेल्या निधी पैकी फक्त १३़२८ टक्के निधी खर्च झाला असल्याची बाब परवाच्या बैठकीनंतर समोर आली आहे़ त्यामुळे विकास कामांसाठी निधी नाही म्हणून ...
एखाद्या साहित्यिकाच्या स्मृतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळते़ त्यापैकीच परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक बी़ रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चार दिवसीय सोहळा मागील १६ वर्षांपास ...
जिल्ह्यातील नागरिकांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चौकशीच्या कामात शिथीलता आल्याने तब्बल दोन वर्षांपासून १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़ ...