महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
विजेच्या तारांमध्ये स्पार्किंग होऊन पिकांचे नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात होत आहेत़ दोन दिवसांमध्ये दोन ठिकाणी या घटना घडल्या असून, शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़ ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्य ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्य ...
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नसून पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करताना सिद्धेश्वर, मासोळी, मुळी बंधाऱ्याच्या मृतसाठ्यातील पाणीही वापरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुनच आगामी काळातील दु ...
महाराष्टÑ शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात गुटखा बंदी केलेली असताना सोनपेठमध्ये मात्र गुटख्याची सर्रास विक्री व साठे केले जात आहेत. अन्न-औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तालुक्यात कायद्याची पायमल्ली होताना दिसून येत आहे. ...
२०१८-१९ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकऱ्यांनी इफको टोकियो विमा कंपनीकडे २५७ कोटी ७३ लाख २२ हजार ८८२ रुपयांचा पीक विमा भरला आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पावणेसहा लाख शेतकºयांच्या नजरा आता पीक विम्याच्या ...