दुचाकीस्वारास अडवून चाकूहल्ला करीत वाटमारी केल्याच्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना सहा तासांत चारठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी दोन पथके स्थापन करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी दिली ...
जिल्ह्यातील ६ हमीभाव खरेदी केंद्राकडून ४ हजार ३४७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६९० क्विंटल मूग, ४९० क्विंटल सोयाबीन तर १६७ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मूग व उडीद खरेदीसाठी दिलेली २३ डिसेंबरच ...
शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा मारा ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील ३ हजार ३७६ स्रातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने कुलगुरु व मान्यवरांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले़ ...
तालुक्यातील दैठणा आणि पाथरी येथे पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी रात्री छापे टाकून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच अवैध दारू विक्रीविरुद्धही कारवाई केली आहे. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़ ...