रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे माग ...
तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत. ...
शहरातील काही औषधी दुकानांवर कालबाह्य झालेल्या औषधींची विक्री होत असल्याचा प्रकार रुग्णाच्या एका नातेवाईकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी होत नसल्याने शहरात रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरु आहे. ...
भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या अतिरेक्यांच्या स्थळावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कारवाईबद्दल जिल्ह्यात विविध सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष स ...
शहरातील एका गोदामासह अन्य तीन दुकानांवर महापालिकेच्या पथकाने छापा टाकून ७ क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले असून ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. ...
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर गैरहजर आढळून आलेल्या ११ बीएलओंना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्हा बँकेतील ६ हजार ६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार या प्रमाणे १ कोटी २१ लाख २६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. इतर राष्ट्रीयकृत बँकांमधील खात्यांमध्येही सदरील रक्कम जमा झाली अ ...