लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, या काळात काढावयाच्या विविध परवान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़ ...
येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ५४७ घरकुलांची कामे सुरू असली तरी बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी उभा टाकल्या आहेत़ या शिवाय मजुरांना काम उपलब्ध होऊनही पुरेसा मोबदला मिळत नसल्याने रोहयोची का ...
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर मोठ मोठे झाडे उगवली आहे़ त्याचबरोबरच धरणाची माती ढासळू नये म्हणून लावण्यात आलेले दगडही गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहेत़ त्यामुळे भविष्यात हे धरण शंभर टक्के भरले तर मातीच् ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील आयटीसी सागर चौपालजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील रेल्वेस्थानकावर १० फूट रुंदीचा नवीन पादचारी पूल मंजूर झाला असून, या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशा सूचना दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांनी येथे दिली. ...
तालुक्यातील पेडगाव येथील कै. हरिबाई वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अनाधिकृत व्यक्ती थांबून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी केंद्र संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद मंडळाच्या विभागीय सचिवांनी दिले आह ...