येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशा ...
तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी अपडेट माहिती अपलोड करीत नसल्याने अनेक विभागांची केवळ नावेच या संकेतस्थळावर दिसत आहेत. मात्र, या विभागांत झालेली कामे, शिल्लक कामे किंवा इतर निर्णयांच्या माहितीचा अभाव अस ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी दुष्काळी भागांमध्ये विविध उपाययोजना सुरु करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलाखाली घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
येथील रहिवासी दीपक मुरलीधर बियाणी यांचा भारतीय सैन्यदलात सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने २३ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. शहीद दीपक बियाणी यांच्या पार्थिवावर रविवारी परभणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
राज्यात २ मे २०१२ च्या शासन निर्णयान्वये शिक्षक भरतीला बंदी असताना अनेक संस्थांनी शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्या प्रकरणाची शिक्षण आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून या भरती प्रक्रियेला मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणा ...