गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत ...
जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़ ...
जिल्हा प्रशासनाला विविध मार्गातून या आर्थिक वर्षांत ५४ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ विशेष म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत १०३ टक्के महसूल वसूल झाल्याने प्रशासनाच्या वसुलीवर दुष्काळाचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे़ ...
मागील दोन दिवसांपासून सेलूच्या बाजारात कापसाच्या भावात वाढ होत आहे. सोमवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल भाव शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. ...
तालुक्यातील खंडाळी येथे टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करुन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापपर्यंत टँकर सुरु झाले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी ग्रामसेवकाला घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या कृषी विद्युत पंपाचा वीज पुरवठा २ एप्रिल रोजी महावितरण व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने खंडित केला. ...