राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तालुक्यातील वाडी दमई येथे शनिवारी मध्यरात्री चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन घरांमधील नगदी रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ ...
सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या या जिल्ह्यातील परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या मोंढा बाजारपेठेला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ सहा महिन्यात निम्मी उलाढाल ठप्प झाल्याने या मोंढ्यावर अवलंबून असलेल्या शेकडो मजुर ...
दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली ...
तालुक्यातील कुंडी सज्जाचे तलाठी सचिन नवगिरे यांना गुरुवारी वाळूमाफियांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवित शनिवारी ल ...
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांसाठीची दोन टप्प्यामध्ये दुष्काळी अनुदानाची रक्कम बँकेत जमा करून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही चारठाणा येथील मध्यवर्ती बँक शाखेतून अनुदानाचे वाटप झाले नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्य ...
तहसील कार्यालयांत कार्यान्वित असलेला पुरवठा विभाग त्या त्या ठिकाणच्या शासकीय धान्य गोदामात कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले आहेत़ ...
जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांन ...
येथील रेल्वेस्थानकावरून होणारी टपालांची आवक-जावक कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने महिनाभरापासून ठप्प पडली आहे़ परिणामी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ ...