जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ...
जिंतूर-परभणी रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करावी, या मागणीसाठी जिंतूर-परभणी रस्ता जनआंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यात आली. ...
भारतीय दूरसंचार निगमचे केबल जागोजागी तुटल्याने दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प पडली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी धर्मापुरी परिसरातील केबल जोडल्यामुळे काही भागातील सेवा पूर्ववत झाली. ...