तालुका प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री खेळ करीत तालुक्यातील चाऱ्याची परिस्थिती सुजलाम सुफलाम असल्याचे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादात दाखवून देऊन शबासकी मिळविली; परंतु, चाºयाच्या शोधात उजाडलेला दिवस कधी मावळतो, अशी परिस्थिती तालुक्यातील पशूपालकांची आ ...
सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
तालुक्यातील वालूर गावाला टंचाईचा वेढा पडला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी विक्रेत्यांची मात्र चांदी होत आहे. दुष्काळात त्रासलेल्या वालूरकरांना या पाणी विक्रेत्यांकडून १० रुपयांना हंडाभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून विकतच्य ...
धोकादायक झालेली इमारत, अपुऱ्या खोल्या, पावसाळ्यात टीपटीप गळणारा छत आणि जागोजागी छताचे तुकडे पडलेल्या धोकादायक परिस्थितीत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. ...
झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथ ...
तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे शुक्रवारी सायंकाळी ६.५१ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या देवजन्माच्या कीर्तनात नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३५ ते ४० हजार भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नो ...
जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना असताना त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त करत पुढील वर्षी या योजना तळागळापर्यंत पोहचवून औद्योगिक विकास घडवून आणावा, अशा सूचना केंद्र शासनाच्या लघु, मध्यम उद्योग वि ...