जिल्ह्यातील आरोग्य विभागाने २०१७ पासून परवाना नसणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरु केली असून त्यात मागील तीन वर्षांमध्ये ९४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षीही ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे. ...
सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी के ...
पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ४०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे़ त्यापैकी ८३ विहिरींचे पाणी टँकरसाठी तर ३२४ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़ ...
पेडगाव येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचा होत असलेला त्रास दूर करण्यासाठी आधी पर्यायी रस्ता आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काढण्यात आला़ ...
गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट पद्धतीने करून दोष सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस दलातील तपासी अंमलदारांचा ७ जून रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़ ...
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दम्याच्या रुग्णांसाठी मोफत औषध देण्याची शहाणे परिवाराची परंपरा तीन पिढ्यांपासून सुरू असून, यावर्षीही ८ जून रोजी हे औषध घेण्यासाठी परभणीत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती़ ...