सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे. ...
तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...
गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात तब्बल ७८ मिमी पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे जाहीर केले आहे़ असे असले तरी जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडल्याने या प्रश्नी आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे़ ...
येथील बसस्थानकाच्या जागेमध्ये बसपोर्ट उभारले जाणार असून, त्यासाठी बसस्थानकाची जुनी इमारत पाडावी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरुपात याच जागेत एक शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी औरंगाबाद येथील महामंडळाच्या अधीक्ष ...