खाजगी बसचालकांनी हंगामाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारल्यास त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून तक्रारीनंतर विभागाने तीन बसचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दि ...
येथील होमिओपॅथिक रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे डॉ़ पवन चांडक व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी २९ व ३० जून या दोन दिवसांत आळंदी ते पंढरपूर हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून या भागात एचआयव्ही आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली़ ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...
शहरातील तब्बल ८१ इमारती धोकादायक असल्याची बाब महापालिकेने चार-पाच वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे़ या सर्वेक्षणाच्या आधारावर आता इमारत मालकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे़ ...
येथील दी परभणी पीपल्स को-आॅप. बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मुख्य इमारतीच्या जागेच्या ई-लिलाव प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. ...
गंभीर दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे शहरांकडे स्थलांतर झाल्याचा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’, ‘लोकमत’ ने प्रसिद्ध करुनही या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुबलक कामे ...