जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या ३ कोटी ८ लाख रुपयांच्या निधीतून ९८ पैकी तब्बल ९५ कामांचे तीन लाखांच्या आत तुकडे पाडून वनविभागाने शासनाच्या निविदा प्रक्रियेला छेद दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांनाच ...
जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आ ...
एअरपोर्टच्या धर्तीवर परभणीत बसपोर्ट उभारले जात असून १४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. ...
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर पूरपरिस्थती निर्माण झालीच तर करावयाच्या उपाययोजनांची तयारी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. या अंतर्गत गोदावरी नदीकाठावरील तहसील कार्यालयात रेस्क्यू बोट सज्ज ठेवण्यात आल्या असून, या बोटींची चाच ...
पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्ह्यात १५ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीत ५ हजार ९७९ नागरिकांना ८७९ दुकानदारांच्या माध्यमातून नवीन गॅस जोडणी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिली. ...
शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात शासनाकडून १ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे साहित्य बसविण्यासाठी कार्यालय परिसरातील मैदान मोकळे केले जात असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. ...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तस ...