येथील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुंबईतील ५ आणि इतर जिल्ह्यांतील १९ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले असून,या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या बोरी येथील ३१ जणांनाही क्वारंटाईन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे़ ...
बुधवारी रात्री १२ वाजेपासून परभणी जिल्ह्यात २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढले आहेत़ ...
पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा ओढा जिल्ह्याकडे वाढला आहे़ हे नागरिक जिल्ह्यात प्रवेश करताना मुख्य सीमाबंदी नाके टाळून चोरट्या मार्गाचा वापर करीत आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर ही डोकेदुखी न ...
तालुक्यातील धार शिवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर महसूलच्या पथकाने जप्त केले असून या प्रकरणी १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील कृषी व या क्षेत्रावर आधारित इतर व्यवसाय, आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यवसाय सुरु करण्याची मुभा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर मंगळवारी विविध आदेशान्वये दिली आहे. त्यामुळे एक महिन्यापासून ठप्प असलेली जिल्ह्यातील आर्थिक ...