सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूरला वारीसाठी गेलेल्या एका वारकऱ्याचे वय ६६ वर्षे पूर्ण झालेले असताना त्याला सवलतीचा प्रवास नाकारण्यात आला. तिकिटाची पूर्ण रक्कम त्याच्याकडून घेण्यात आली. ...