सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
रत्नागिरीे येथील विठ्ठल मंदिरातील एकादशी उत्सवानिमित्त गिनीज बुकमध्ये नोंद असलेली राजश्री जुन्नरकर हिने विठ्ठल मंदिर ते गवळीवाडा व परत विठ्ठल मंदिर अशी सलग पाच तास रस्त्यावर रांगोळी काढली. हे दृष्य पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी रात्री गर्दी केली होती. ...
कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळाल ...
चंद्रभागा स्नानाला अधिक महत्व आहे़ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत आहेत़... ...
प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशी उत्सव यावर्षी विशेष असणार आहे. आषाढी एकादशीच्या वारीत माऊलींच्या रथासमोर रांगोळी काढत जाणारी व गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रांगोळीकार राजश्री जुन्नरकर पांडुरंगाच्या रथासम ...