सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेनिमित्त पंढरपूरला गेल्या भाविकांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३० भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. ... ...