शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे. ...
दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हडपसर गाडीतळावर ९.४५ वा.आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर वैशाली बनकर यांनी स्वागत करून पादुकांची पूजा केली. ...
घरोघरी आणि हातोहाती मोबाइल आल्यानंतर पत्रव्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्लिकेशनमुळे मेसेज आणि आॅनलाइन बँकिंगमुळे पैसे काही क्षणांत एकमेकांना पाठवणे शक्य होते. ...
सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. ...
महाराष्ट्रातला सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हे तालुक्यातील संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले. ...
योद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारकऱ्याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं. ...