ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोचला आहे. ...
लॉकडाऊन करताना जीवनावश्यक वस्तूही बंद करण्यात आल्या होत्या, फक्त दूध विक्री सुरू होती, भाजीपाला, किराणा आदी बंद होते त्यामुळे मागील काही दिवसांत बधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता ...