कोरोना तसेच उद्भवणाऱ्या विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर रानभाज्याचे विशेष महत्व आहे. या रानभाज्या सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 500 रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. ...
14 ऑगस्ट 1944 पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू असून ह्या वर्षी आलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच कार्यक्रमाचे स्वरूपात बदल करण्यात आला. ...
संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील ... ...
Corona virus : कोविड सेंटरमधील जेवणात आढळलेल्या अळ्या म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड रिवेरा डेडिकेटेट कोविड सेंटरमध्ये सलग दोन दिवस डाएट चिकनमध्ये अळ्या आढळल्या आहेत. ...
Palghar Zilla Parishad Election: गट स्थापनेवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या दोन गटात झालेल्या राड्या नंतर महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवरून सुरू होते. ...