लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

कल्याण डोंबिवली उल्हासनगरात किती पाकिस्तानी राहतात ?  - Marathi News | How many Pakistanis live in Kalyan Dombivali Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली उल्हासनगरात किती पाकिस्तानी राहतात ? 

भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म  व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे... ...

पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी... - Marathi News | pahalgam terrorist attack Did Pakistan deploy fighter jets in Bangladesh PAK journalist's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

"पाकिस्तानची लढाऊ विमाने बांगलादेशात तैनात आहेत. जर काही घडले तर यावेळी विमाने एका सीमेवरून नव्हे तर दोन सीमेवरून उडतील." ...

Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’? - Marathi News | big dilemma after pahalgam terror attack know about what exactly is a long term visa and why those women can not go to pakistan now from india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी व्हिसा रद्द केल्यामुळे अनेक महिलांना पाकिस्तानात परत जाण्यास अडथळे येत आहेत. नेमका प्रकार काय? जाणून घ्या... ...

सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार - Marathi News | Not a single drop of water from the Indus will go to Pakistan But how will India use all this water 3 options are being considered | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार

India's Indus Water Management Plans: सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात असा आहे मोदी सरकारचा संपूर्ण प्लॅन...! ...

Sindhudurg: रस्त्यावर पडलेला पाकिस्तानचा झेंडा दुकानात नेऊन ठेवला, नागरिकांनी बेदम चोप दिला - Marathi News | Citizens beat up vegetable vendor for carrying Pakistani flag lying on the road in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: रस्त्यावर पडलेला पाकिस्तानचा झेंडा दुकानात नेऊन ठेवला, नागरिकांनी बेदम चोप दिला

सावंतवाडी : काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून काल, शुक्रवारी सकल हिंदू समाज व हिंदू परिषद यांच्यावतीने ... ...

पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश - Marathi News | Pakistan fears drone attack! Soldiers instructed to turn off phones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश

भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, फ्रान्स, इस्रायल किंवा ब्रिटन असो, सर्वांनी एकमताने या हल्ल्यावर टीका केली आहे. ...

पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...   - Marathi News | Pakistanis ordered to leave the country, Adnan Sami was trolled on social media, finally angrily said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, संतापून म्हणाला...  

Adnan Sami News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या केंद्र सरकारने भारतात वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गायक अदनान सामी याला मोठ्या प्रमाणात ट्रोल ...

भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट - Marathi News | Pahlgam Terror Attack: India has two powerful Brahmastras, which can destroy cities like Lahore and Karachi in Pakistan in a matter of seconds. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्र, लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट

Pahlgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले ...