पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाकिस्तानची केवळ धोरणात्मक कोंडी करून थांबणार नाही तर बालाकोटसारखा भीषण हल्ला करेल, याची पाकिस्तान सरकार आणि दहशतवाद्यांना भीती आहे. यातही अतिरेक्यांना अदृश्य हल्ल्याची भीती आहे. ...
पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबविण्यासाठी, त्यांना पाण्यासाठी भीक मागायची वेळ आणण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. त्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर कराराची स्थगिती टिकवून ठेवण्यासाठी ठाम राहावे लागेल... ही लढाई दीर्घकाळ चा ...
दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आला आहे... ...