India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झाली होती. या चारही युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली ही चार युद्धं नेमकी किती दिवस चालली होती. तसेच किती दिवसांनंतर पा ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि भारतातील अनेक गोष्टींची तुलना केली जात आहे. मग त्यात लष्कर, अर्थव्यवस्था आणि इतर मुद्दे येताहेत. पण, पाकिस्तानातील श्रीमंत शहरांबद्दल तुम्हाला माहितीये का? ...
Mock Drill : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या (७ मे) देशभरात मॉकड्रिल होणार आहे. ...
India Pakistan Tension : भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. पाकिस्तान कुणाकडून मदत घेतोय, त्यांची नौसेना काय करते, या सगळ्यावर भारताचं लक्ष आहे. ...