मुद्द्याची गोष्ट : कोणतेही दहशतवादी कृत्य हे ‘ॲक्ट ऑफ वॉर’ मानले जाईल आणि त्याला ऑपरेशन सिंदूर हेच प्रत्युत्तर असेल हे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच, पीओके रिकामा करावा असा उल्लेख आजवर कोणत्याही राजकीय प्रमुखाने भाषणात केलेला नव्हता. यामुळे पाकिस्तान ...
"मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण..." ...
आतापर्यंत, भारत चिनाबचे मर्यादित पाणी वापरत होता, तेही मुख्यतः सिंचनासाठी. परंतु आता करार स्थगित केल्याने त्याचा वापर वाढवता येतो, विशेषतः ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी वीज निर्मिती क्षेत्रात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. त्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. ...