केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांचे परतणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा आदेश लागू राहील, असं सांगण्यात आले आहे. ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या अडचणी वाढत आहेत. सर्वप्रथम भारताने कारवाई करत सिंधू जलकरार स्थगित केला आणि अटारी सीमा बंद करण्याबरोबरच अनेक मोठे निर्णय घेतले. ...
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री असल्यामुळे हा सिनेमा पाकिस्तानातही बॅन करण्यात आला आहे. ...
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ...
Seema Haider Latest News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करत पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले आहे. पण, सीमा हैदर अजूनही भारतात आहे. ...