भारत पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ला करतोय परंतु ते आपल्याशी लढू शकत नाही म्हणून नागरी वस्तीवर हल्ला करत आहे असा आरोप जम्मू काश्मीरचे भाजपा आमदार अरविंद गुप्ता यांनी केला. ...
Pakistani Posts and Terrorist Launch Pads destroyed by Indian Army: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून हवाई हल्ले करून डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कराने ९-१० मेच्या रात्री पाकिस्तानवर आणखी एक घाव घातला. ...
पाकिस्तानी लष्कराने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, पाकिस्तानी लष्कराने दावा केला होता की भारताने त्यांच्या तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली होती, यामध्ये रावळपिंडी, चकवाल आणि झांग येथील हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले ह ...